शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हापासून अशा अनेक वेळा आल्या, जेव्हा पवारांचे राजकारण संपल्याची चर्चा करण्यात आली. परंतु अशा प्रत्येक वेळेला चकवा देऊन पवार पुढं निघून गेले. भारतीय जनता पक्षाची निवडणुकीच्या राजकारणातली ताकद वाढत असताना आणि बाकी कुठलाच पक्ष त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही, असे वातावरण असताना शरद पवार निर्धारानं मैदानात उतरले. सव्वादोनशेहून […]