अनुराधा धावडे वर्ष 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाला आज 49 वर्षे झाली. आजपासून म्हणजे 16 डिसेंबरपासून 50 व्या वर्षाची सुरुवात होईल. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने लढाई सुरू केली, परंतु भारतीय सैनिकांच्या सामर्थ्यासमोर पाकिस्तानने अवघ्या 13 दिवसांत गुडघे टेकले. 49 वर्षांपूर्वी 16 डिसेंबर रोजी जगाच्या नकाशावर बांगलादेशाचा जन्म झाला आणि पाकिस्तानचा नकाशाच […]