मुंबईने चौथ्यांदा पटकावले विजय हजारे करंडकाचे जेतेपद
क्रीडा

मुंबईने चौथ्यांदा पटकावले विजय हजारे करंडकाचे जेतेपद

मुंबई : आतापर्यंत तीनवेळा विजय हजारे करंडकचे जेतेपद खात्यावर असणाऱ्या मुंबईच्या संघाने चौथ्यांदा अजिंक्यपद पटकावले आहे. २०१८-१९ मध्ये त्यांनी अखेरचे जेतेपद पटकावले होते. उत्तर प्रदेशचा संघ तिसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत होता. मुंबईने ३१३ धावांचे लक्ष ४१.३ षटकांमध्ये ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. अंतिम सामन्यात सलामीचा फलंदाज माधव कौशिक याच्या नाबाद १५८ धावांच्या जोरावर उत्तर […]