या दोन व्यक्तींना भारतरत्न देण्याची केंद्रिय मंत्री आठवलेंची मागणी
राजकारण

या दोन व्यक्तींना भारतरत्न देण्याची केंद्रिय मंत्री आठवलेंची मागणी

पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना भारतरत्न मिळावा. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन, दलित समाजाला सुमारे 100 वर्षांपूर्वी शिक्षणाची दारे खुली केली. विविध सुधारणा घडवून आणल्या परंतु त्यांचे कार्य अजूनही दुर्लक्षित राहीले आहे अशा थोर महापुरुषाला भारतरत्न मिळाला पाहिजे. तसेच, साहित्य विश्वात उपेक्षित, दलित, कष्टकरी समाजाचे दुःख, वेदना […]