दिल्लीच्या सीमेवरील हजारो शीखांच्या लढाईचा अंत काय ?; शिवसेनेचा केंद्राला सवाल
राजकारण

दिल्लीच्या सीमेवरील हजारो शीखांच्या लढाईचा अंत काय ?; शिवसेनेचा केंद्राला सवाल

मुंबई : गेल्या महिनाभरापासून नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या महिनाभरात शेतकरी आणि केंद्रसरकारमध्ये चर्चा होऊनही अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी विरुद्ध सरकार संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. शेतकऱ्यांची आंदोलनाची पुरेशी दखल घेत नसल्यानं विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. आता या मुद्द्यावरून शिवसेनेनं गुरुवाणीचा अर्थ […]