शेतकरी आंदोलनाचा जिओला मोठा झटका; ग्राहकांच्या संख्येत घट
देश बातमी

शेतकरी आंदोलनाचा जिओला मोठा झटका; ग्राहकांच्या संख्येत घट

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाचा रिलायंस जिओला मोठा फटका बसला आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं दोन ते अडीच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. सरकार काही उद्योजकांसाठी हे कायदे करत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान केला होता. त्याचबरोबर रिलायन्सच्या वस्तू आणि सेवांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन शेतकऱ्यांनी केलं होतं. त्याचा परिणाम जिओवर झाल्याचं ट्रायच्या […]