शाळेचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी होणार कमी
बातमी महाराष्ट्र

शाळेचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी होणार कमी

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट येऊन गेली आणि आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात सरसकट शाळा सुरू होण्याची शक्यता धूसर होत असून यंवर्षीही शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली आहे. कोरोना संकटामुळे सर्वांनाच संकटाला सामोरं जावं लागत […]