मुंबई : अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली आहे. इयत्ता दहवीच्या गुणांवरच मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. दरम्यान, या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. तर, प्रवेश ११ वी प्रक्रिया कधी सुरु होणार? याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. आता सीईटी रद्द […]