Maha Political Crisis : सुप्रीम कोर्टात शिंदे गटाची बाजू झाली कमजोर, सरन्यायाधीश शेवटी स्पष्टच बोलले
राजकारण

Maha Political Crisis : सुप्रीम कोर्टात शिंदे गटाची बाजू झाली कमजोर, सरन्यायाधीश शेवटी स्पष्टच बोलले

  Maha Political Crisis :  गेल्या तीन दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. आज ठाकरे गटाने पुन्हा जोरदार केस लढत एकनाथ शिंदे यांची निवड कशी झाली याची माहिती दिली. आमदारावर कारवाई आणि जुने सरकार बहाल करण्याची मागणीही त्यांनी केली. पण न्यायालयाने ठाकरे गटाच्या युक्तिवादावर ठाम मत नोंदवले. अध्यक्षांच्या अधिकारात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायालयाने […]