विवाहसोहळा, अंत्यसंस्कारांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांना संख्या मर्यादा नको : उच्च न्यायालय
देश

विवाहसोहळा, अंत्यसंस्कारांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांना संख्या मर्यादा नको : उच्च न्यायालय

मुंबई- जागतिक महामारी असलेल्या कोरोना संसर्गामुळे अनेक गोष्टींवर बंधने आली आहेत. लग्न सोहळे आणि अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र हीच मर्यादा इतर कार्यक्रमांना देखील लावण्यात आली आहे. या विरुद्धच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विवाहसोहळे आणि अंत्यसंस्कारात किती लोकांनी सहभागी व्हावे याबाबत घालून दिलेली संख्यामर्यादा ही अन्य कार्यक्रमांसाठी सरसकट लागू […]