का निष्फळ ठरतेय शेतकरी नेत्यांशी होणारी प्रत्येक बैठक; कृषिमंत्र्यांनी सांगितले कारण
देश बातमी

का निष्फळ ठरतेय शेतकरी नेत्यांशी होणारी प्रत्येक बैठक; कृषिमंत्र्यांनी सांगितले कारण

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे अदृश्य शक्ती आहेत, शेतकरी आणि सरकारमधील तणाव संपू नये असं काही अदृश्य शक्तींना वाटतं, असे धक्कादायक वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे. हिंदी वृत्तवाहिनी ‘आज तक’शी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. आतापर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये ११ वेळा बैठक झाली आहे. मात्र यातून कोणताही तोडगा निघालेला नसल्याने […]