नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात कोरोना महामारीचे अनेक दुष्परिणाम झाल्याचे आपण पहिले आहेत. एकूणच कोरोनाचा प्रत्येक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. याचा सर्वाधिक फटका बसला तो उद्योग क्षेत्राला. कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) याबाबत नुकतीच एक आकडेवारीनुसार प्रसिध्द केली आहे. या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील दहा हजार ११३ कंपन्या बंद […]