नाव बदलायचंच असेल तर महाराष्ट्राचं नामांतर करा; ‘या’ नेत्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी
राजकारण

नाव बदलायचंच असेल तर महाराष्ट्राचं नामांतर करा; ‘या’ नेत्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी

मुंबई : औरंगाबादला एक इतिहास आहे. तो इतिहास पुसून औरंगाबादचं नाव बदलणं योग्य नाही. नाव बदलायचंच असेल तर महाराष्ट्राचं नामांतर करा आणि छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र असे नाव द्या, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणुकांच्या तोंडावर औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना कॉंग्रेस […]