लष्कराची गुपिते बाहेर  येतातच कशी?; संजय राऊतांचा अर्णब गोस्वामीला सवाल
राजकारण

लष्कराची गुपिते बाहेर येतातच कशी?; संजय राऊतांचा अर्णब गोस्वामीला सवाल

मुंबई : टीआरपी घोटाळा प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून रिपब्लिक वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविषयी माध्यमां मध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना खासदर संजय राऊत यांनी अर्णब गोस्वमींवर निशाणा साधला साधत लष्कराची गुपिते बाहेर येतातच कशी, असा सवाल केला आहे. ”देशावर पुलवामा […]