पूरपरिस्थितीत अनुभवाच्या जोरावर देवेंद्र फडणवीसांचा राज्यसरकारला महत्वाचा सल्ला
बातमी महाराष्ट्र

पूरपरिस्थितीत अनुभवाच्या जोरावर देवेंद्र फडणवीसांचा राज्यसरकारला महत्वाचा सल्ला

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. २०१९ साली कोल्हापूर आणि सांगली परिसरामध्ये आलेल्या महापुराचा अनुभव गाठीशी असताना आता पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये तशीच स्थिती निर्माण होतेय की काय, असं चित्र दिसू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुभवाच्या जोरावर राज्य […]