कोरोना येणार हे ‘अल्ला’ला २०११मध्ये समजलं होतं; जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने खळबळ
राजकारण

कोरोना येणार हे ‘अल्ला’ला २०११मध्ये समजलं होतं; जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने खळबळ

मुंबई : ”कोरोना येणार हे ‘अल्ला’ला २०११मध्ये समजलं होतं, त्यामुळे कब्रस्थानासाठी जागा मिळाली आणि कब्रस्थान बांधून पूर्णही झाले,” असे धक्कादायक विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्याच्या या विधानावर आता सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एकीकडे राज्यात वाढत्या कोरोनामुळे सगळ्याच्याच चिंतेत भर पडली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुब्रामध्ये झालेल्या […]