दबावामुळे झाली रायगड जिल्हाधिकाऱ्यांची बदली?
बातमी महाराष्ट्र

दबावामुळे झाली रायगड जिल्हाधिकाऱ्यांची बदली?

मुंबई : चक्रीवादळ आणि पुरानंतर पुनर्वसनाचे प्रभावीपणे काम करणाऱ्या रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची राजकीय दबावामुळे बदली करण्यात आल्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. त्यामुळे खरंच रायगड जिल्हाधिकाऱ्यांची बदली दबावामुळे झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. निसर्ग आणि तोक्ते चक्रीवादळ तसेच पुरानंतर रायगड जिल्ह्यात पुनर्वसन आणि नुकसानग्रस्तांच्या मदतीचे काम निधी चौधरी यांनी चांगल्या […]