या वर्षीचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल : निर्मला सीतारमण
देश बातमी

या वर्षीचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल : निर्मला सीतारमण

नवी दिल्ली : देशात सुरु असलेल्या सुधारणांचा उद्देश हा भारताला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे हा आहे. या वर्षीचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल. असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सांगितले. यावेळी बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, “जगातील अनेक देशांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरु आहे. पण भारतात पंतप्रधान नरेंद्र […]