भारताची भूमी चीनला कोणी दिली, हे राहुल गांधीनी आपल्या आजोबांना विचारावे
राजकारण

भारताची भूमी चीनला कोणी दिली, हे राहुल गांधीनी आपल्या आजोबांना विचारावे

नवी दिल्ली : “भारताची भूमी चीनला कोणी दिली ? हे काँग्रेस नेत्याने आपल्या आजोबांना (नेहरुंना) विचारावे. त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. कोण देशभक्त आहे आणि कोण नाही, हे त्यांना समजेल. लोकांना सर्व काही माहित आहे.” असे म्हणत केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या या आरोपांना उत्तर दिले आहे. तर, राहुल […]