नवी दिल्ली : दीर्घकाळचे भाजपचे नेते आणि त्रिपुराच्या सुरमा मतदारसंघाचे आमदार आशिष दास यांनी मंगळवारी राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कुकर्मांसाठी प्रायश्चित्त करत असल्याचा असा दावा केला आणि स्वतःचे मुंडण करवून घेतले. तसंच त्यांनी कोलकाताच्या प्रसिद्ध कालीघाट मंदिरात यज्ञ केला. दास म्हणाले, ‘लोक राज्य सरकारच्या कामगिरीवर नाराज आहेत, म्हणून मी पक्ष सोडत आहे. भाजपने त्रिपुरामध्ये राजकीय […]