आरएसएसशी संल्गन असणाऱ्या मंचाचा केंद्र सरकारला विरोध; मांडली ही भूमिका
राजकारण

आरएसएसशी संल्गन असणाऱ्या मंचाचा केंद्र सरकारला विरोध; मांडली ही भूमिका

नवी दिल्ली : मोदी सरकारने मांडलेल्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात अनेक राज्यांत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. पंजाब- हरियाणा या दिल्ली लगतच्या राज्यांमध्ये याविरोधात तीव्र जनभावना आहेत. आता खुद्द संघाच्या मुशीत वाढलेल्या स्वदेशी जागरण मंचानेदेखील या विधेयकाच्या विरोधात भूमिका मांडली आहे. कृषी विधेयकांमध्ये सुधारणा करण्यास वाव आहे. सरकारने शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीला धक्का बसणार नाही, याचं ठोस […]