शेतकऱ्यांचा उद्रेक झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील
राजकारण

शेतकऱ्यांचा उद्रेक झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील

पुणे : ”केंद्र सरकारची ही दडपशाही योग्य नसून आणीबाणीच्या वेळी जसा जनउद्रेक झाला तसा आता शेतकऱ्यांचा होईल व याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. अखिल भारतीय किसान संघटनेच्यावतीने ८ डिसेंबर रोजी भारत बंद ची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत […]