नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र कायम आहे. त्यामुळे प्रत्येकाला कोरोनावरील लसीची आवश्यकता आहे. भारताने आतापर्यंत १५ देशांना कोविड-१९ प्रतिबंधक लशीचा पुरवठा केला असून आणखी २५ देशांकडून भारतात तयार करण्यात आलेल्या लशीला मागणी आहे, असे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सांगितले आहे. एस जयशंकर म्हणाले, की भारताकडे लशीची मागणी करणाऱ्यात गरीब […]