कोल्हापूर हादरले! अपहरण करून मुलाचा खून, नरबळी असण्याची शक्यता
पश्चिम महाराष्ट्र बातमी

कोल्हापूर हादरले! अपहरण करून मुलाचा खून, नरबळी असण्याची शक्यता

कोल्हापूर : बालकाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात घडला आहे. मुरगूड येथील या बालकाचे चार दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. विशेष म्हणजे मित्राच्या मुलाचेच अपहरण करून खून केल्याची माहिती समोर आली आहे. वरद रवींद्र पाटील असे या खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, याप्रकरणाने कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी मारुती […]