तर शेतकरी संसदेला घेराव घालणार; आजच्या केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरीकडे सर्वांचे लक्ष
देश बातमी

तर शेतकरी संसदेला घेराव घालणार; आजच्या केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरीकडे सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. देशभरातून शेतकऱ्यांना पाठींबा मिळत आहे. गेल्या आठ दिवसात चार वेळा केंद्र सरकारची चर्चा होऊनही आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून सरकारसोबत चारवेळा चर्चा फिस्कटल्या नंतर आता शेतकऱ्यांनी संसदेला घेरण्याचा इशारा दिला आहे. गेल्या […]