देश बातमी

चर्चेही दहावी फेरीदेखील निष्फळ; २६ जानेवारीला रॅली काढण्यावर आंदोलक शेतकरी ठाम

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आज झालेली चर्चेही दहावी फेरी देखील निष्फळ ठरली. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात, दिल्लीच्या सीमेवर मागील ५५ दिवसांपेक्षा अधिक काळापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. आता पुढील बैठक २२ जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान बुधवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी कोणताही आदेश देण्यास नकार दिला. तर दुसरीकडे शेतकरी […]