मुंबई : कोरोनाचा धोका टळला नसला तरी तो काही प्रमाणात कमी झाल्याचे आता समोर येत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४६ टक्क्यांवर पोहोचला असून मागील २४ तासांत एकूण ३ हजार ९४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज दिवसभरात ४ हजार २५९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज दिवसभरात एकूण ८० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद […]