महाराष्ट्रात जर ‘कोरोना’ रूग्ण संख्या परत ‘वाढत’ असेल तर ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. म्हणून सरकार लॉकडाऊन लावणार असेल आणि जनता भयभीत होणार असेल तर… आम्हाला जिवंत राहण्यासाठी ‘केंद्र व राज्य सरकार’ने जनतेला तात्काळ सरसकट ‘कोविशिल्ड लस’ दिली पाहिजे. वर्षभरात खुप वाईट दिवस पाहिले. शेतकरी, कष्टकरी, कामगार उध्वस्त झाले. सर्व सामान्य माणसाला परत देशोधडीला लावू […]