मुंबईतील खटल्यांची सुनावणी हिमाचल प्रदेशमध्ये ट्रान्सफर करावी; कंगनाची न्यायालयाला मागणी
मनोरंजन

मुंबईतील खटल्यांची सुनावणी हिमाचल प्रदेशमध्ये ट्रान्सफर करावी; कंगनाची न्यायालयाला मागणी

“शिवसेनेच्या नेत्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे. मुंबईत या खटल्यांची सुनावणी झाली तर माझ्याविरोधात भडास काढण्यासाठी शिवसेनेचे नेते टोकाची पावलं उचलू शकतात. त्यामुळे या खटल्यांची सुनावणी मुंबईत न घेता हिमाचल प्रदेशमध्ये घेण्यात यावी”, अशी मागणी करणारी याचिका अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल हिने केली आहे. यावेळी कंगना रणौतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर खळबळजनक आरोप […]