महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना मोदींच्या मंत्रीमंडळातून डच्चू
राजकारण

महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना मोदींच्या मंत्रीमंडळातून डच्चू

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अनेक मंत्र्यांनी एकामागोमाग एक राजीनामे दिले आहेत. यात महाराष्ट्रातील दोन राज्यमंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये महाराष्ट्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ग्राहक संरक्षण आणि नागरीपुरवठा खात्याची जबाबदारी असणाऱ्या रावसाहेब दानवे-पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर भाजपचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सुद्धा आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. […]