खेलरत्न पुरस्कारतील राजीव गांधींचे नांव काढणे राष्ट्रीय नेतृत्वाचा अवमान
राजकारण

खेलरत्न पुरस्कारतील राजीव गांधींचे नांव काढणे राष्ट्रीय नेतृत्वाचा अवमान

पुणे : खेलरत्न पुरस्कारतील राजीव गांधींचे नांव काढणे हा दिवंगत पंतप्रधान व राष्ट्रीय नेतृत्वाचा अवमान असून, लोकशाही संसदीय मुल्ये पायदळी तुडवली जात आहेत. देशास शरम वाटावी असे कृत्य मोदी सरकार कडून घडले आहे. यास काळही माफ करणार नाही. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे. राजीव गांधी स्मारक समितीचे वतीने खेलरत्न पुरस्कारतील […]