सुरक्षेची खातरजमा हे राजधर्माचे पालन : काँग्रेस
राजकारण

सुरक्षेची खातरजमा हे राजधर्माचे पालन : काँग्रेस

मुंबई : राज्यातील भारतरत्नांवर दबावाने आपल्या मर्जी प्रमाणे कोणी कॅापी पेस्ट ट्वीट करवत असतील वा करण्यास बाध्य करत असतील, तर त्याची चौकशी होणे हा भारतरत्नांचा अपमान नाही. कलावंताच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व सुरक्षेची खातरजमा करणे हे सत्तेत्या जराजधर्माचे पालनच आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांच्या भारतरत्नांच्या […]