पुढील सुनावणीपर्यंत सरकार मराठा समाजातील मुलांसाठी काय करणार? संभाजी राजे भोसलेंचा सवाल
राजकारण

पुढील सुनावणीपर्यंत सरकार मराठा समाजातील मुलांसाठी काय करणार? संभाजी राजे भोसलेंचा सवाल

नवी मुंबई : ”मराठा समाजातील मुलाचं फार नुकसान होतंय. मुलांमध्ये आक्रोश निर्माण होतोय. तोपर्यंत इतर माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल. हे सरकारनं युद्धपातळीवर निर्णय घ्यावा.” अशी विनंती छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. तसेच, आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या निर्णयावरून राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च […]