जल जीवन मिशन ठरणार ग्रामीण भागासाठी वरदान; कारण…
पुणे बातमी

जल जीवन मिशन ठरणार ग्रामीण भागासाठी वरदान; कारण…

पुणे (Pune) : केंद्र सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलजीवन मिशन (Jal Jeevan Mission) हाती घेतले आहे. या मिशनच्या माध्यमातून २०२४ पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिवाय अमृत अभियानातून शहरी भागातील नागरिकांना पाणी पुरविण्याबरोबरच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या दोन्ही अभियानाच्या पुर्णत्वासाठी स्थानिक स्वराज्य […]