सायरस मिस्त्रींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; तो निर्णय कायम
देश बातमी

सायरस मिस्त्रींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; तो निर्णय कायम

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने टाटा सन्सला सर्वात मोठा दिलासा दिला असून सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. सायरस मिस्त्रींसाठी हा मोठा दणका मानला जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुरू असलेल्या न्यायालयीन संघर्षात सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.२६) महत्वाचा निर्णय दिला. राष्ट्रीय कंपनी विधि […]