टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारत विरुद्ध इंग्लंड या उपांत्य फेरीचा टॉस इंग्लंड संघाने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. खेळपट्टी आणि हवामान खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे आणि स्क्वायरमधील लहान चौकार फलंदाजांना मोठे फटके मारण्यास प्रोत्साहित करतात. खेळपट्टीमुळे फिरकीपटूंना मदत होईल अशी अपेक्षा आहे. आकाशात हलके ढग असतील पण पावसाची […]