टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी गुड-न्यूज; बीसीसीआयने घेतला महत्त्वाचा निर्णय
क्रीडा

टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी गुड-न्यूज; बीसीसीआयने घेतला महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली : इंग्लंडविरूद्ध ५ फेब्रुवारीपासून भारतीय संघाची चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईच्या मैदानावर खेळण्यात येणार आहेत. त्यामुळे भारत आणि इंग्लंडचे क्रिकेटपटू चेन्नईत दाखल झाले आहेत. ६ दिवसाचा क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर तीन-चार दिवस सराव करून दोन्ही संघ मैदानावर उतरणार आहेत. त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी दोन चांगल्या बातम्या आल्या […]