मुंबई : शिवसेनेच्या दोन रणरागिणी म्हणजे ऊर्मिला मातोंडकर आणि दीपाली सय्यद. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर दोघींनी उदधव ठाकरे यांच्या बाजूने जोरदार खिंड लढवली होती, पण अचानक या दोघी राजकीय पटलावरुन गायब झाल्या आहेत. ऊर्मिला मातोंडकर यांची ट्विटरवरची शेवटची राजकीय पोस्ट ही 30 जुलैची होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विधानावर टीका करणारी ही पोस्ट होती. त्याआधी तीनच […]