नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठी अनेक प्रयत्न केला जात आहेत. सत्ताधारी पक्ष आणि माध्यमांच्या एका गट कधी त्यांना देशद्रोही म्हणत आहेत तर कधी दहशतवादी किंवा चीन-पाकिस्तानचा एजंट म्हणून शेतकऱ्यांची बदनामी केली जात आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अशा आरोपांमुळे लोक चांगलेच संतापले आहेत. शेतकऱ्यांना देशद्रोही म्हटले जाण्यावरही विरोधकांनी आक्षेप […]