पुणे : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात लढणाऱ्या दिल्लीतील शेतकऱ्यांनी येत्या ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला आता पुण्यातील संभाजी ब्रिगेड संघटनेने देखील या बंदला समर्थन दिले आहे.केंद्र सरकारने केलेला शेतकरी विरोधी कायदा रद्द करा, शेतीमालास हमीभाव जाहीर करावा.या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे यांच्या नेतृत्वाखाली ०७ डिसेंबरला पुणे जिल्हाधिकारी […]