औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावरून शरद पवारांचे मोठे विधान;  म्हणाले…
राजकारण

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावरून शरद पवारांचे मोठे विधान; म्हणाले…

मुंबई : ”आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. या विषयाकडे मी गांभीर्यानं पाहत नाही,’ असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात औरंगाबादसाठी संभाजीनगर, तर उस्मानाबादसाठी धाराशिव नाव वापरण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना विरुद्ध काँग्रेस सामना पाहायला मिळत आहे. आता या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करत आपली भूमिका […]