देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? : कमल हसन
राजकारण

देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? : कमल हसन

तामिळनाडू : ”देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? असा सवाल दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांनी विचारला आहे. राजधानी दिल्लीत नवे संसद उभारण्यासाठी तब्बल एक हजार कोटींची खर्च येणार आहे. तामिळनाडूत २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. कमल हसन यांनी या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी नव्या संसदेच्या मुद्द्यावरुन त्यांनी पंतप्रधान […]