केंद्र सरकारचा मोठा निर्णय; बँक दिवाळखोरीत निघाल्यास ९० दिवसात मिळणार पैसे
देश बातमी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; बँक दिवाळखोरीत निघाल्यास ९० दिवसात मिळणार पैसे

नवी दिल्ली : गैरव्यवहार आणि आर्थिक अनागोंदी कारभारामुळे बँका बुडाल्याने किंवा आर्थिक घोटाळे झाल्याने त्या ठेवीदारांच्या ठेवींचं काय? त्यांना पैसे कसे मिळणार? असे प्रश्न सातत्यानं उपस्थित होतं होते. यावर मार्ग काढत केंद्र सरकारने आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुडीत निघालेल्या बँकेच्या ठेवीदारांना ९० दिवसांमध्ये पैसे देण्याचा निर्णय घेण्यात […]