म्हणून देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली; डॉ. मनमोहन सिंह यांची केंद्रावर टीका
राजकारण

म्हणून देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली; डॉ. मनमोहन सिंह यांची केंद्रावर टीका

नवी दिल्ली : भाजप सरकारनं कोणताही विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळेच देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता, अशी सणसणीत टीका देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केंद्र सरकारवर केली आहे. तसेच, असंघठित क्षेत्रही मोडकळीस आलं आहे. मोदी सरकार राज्यांसोबत नियमितपणे विचार-विनिमय करत नसल्याचा आरोपही मनमोहन सिंह यांनी यावेळी केला. केरळमध्ये राजीव […]