कोकणातील राजापूर येथे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. राजापूरच्या दुर्घटनेने आता वेगळे वळण घेतले आहे. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात वार्तांकन करणारे पत्रकार शशिकांत वारिसे यांना कारने धडक देऊन ठार केल्याचा आरोप आहे. या संदर्भात […]