पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेले, अशी माहिती आगा हिलाली या पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने दिली आहे. एका मुलाखतीत त्याने ही माहिती दिली आहे. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या दाव्यापेक्षा हिलाली यांनी दिलेली माहिती पूर्णतः उलट आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी थेट बालाकोटमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या […]