ग्रामपंचायत निवडणूक निकाल; जळगावात तृतीयपंथी अंजली पाटील भरघोस मतांनी विजयी
बातमी महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; जळगावात तृतीयपंथी अंजली पाटील भरघोस मतांनी विजयी

जळगाव : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्राने पुरोगामीत्वाचं आणखी एक नवं उदाहरण डोळ्यांसमोर उभं केलं आहे. ते ही ते म्हणजे जळगवाच्या भादली बुद्रूक गावात अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवाराला ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळवून देण्यात आलं आहे. ‘लोकांनी दाखविलेल्या प्रेमामुळेच मी निवडून आले. आता गावातील समस्या जबाबदारीने सोडवून लोकांनी दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवेन, असा मानस […]