भारत आणि नेपाळचा सामनाही पावसामुळे रद्द झाला तर काय होणार?
क्रीडा

भारत आणि नेपाळचा सामनाही पावसामुळे रद्द झाला तर काय होणार?

पल्लिकल : भारताचा पाकिस्तानबरोबरचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत आणि तिथे पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे जसा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाऊस पडला तसा जर भारत आणि नेपाळ सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होऊ शकते, याचे समीकरण आता समोर आले आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना समान […]