भारताचा तिसरा ट्वेन्टी-२० सामना रात्री ९.३० वाजता का सुरु होणार, जाणून घ्या मोठं कारण
क्रीडा

भारताचा तिसरा ट्वेन्टी-२० सामना रात्री ९.३० वाजता का सुरु होणार, जाणून घ्या मोठं कारण

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील आजचा तिसरा सामना हा रात्री ८.०० वाजता नाही तर ९.३० वाजता सुरु होणार आहे. हा तिसरा सामना आज उशिरा का सुरु करण्यात येणार आहे, याचे मोठे कारणही आता समोर आले आहे. भारताचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना हा तब्बल तीन तास उशिरा खेळवण्यात आला. खेळाडूंच्या किट बॅग्स लवकर आल्या […]