भारत कि इंग्लंड कोण फायनलला हवं… सामनावीर ठरलेला रिझवान म्हणाला ‘भारत आला तर आमचं…’
क्रीडा

भारत कि इंग्लंड कोण फायनलला हवं… सामनावीर ठरलेला रिझवान म्हणाला ‘भारत आला तर आमचं…’

सिडनी : पाकिस्तानचा संघ आता फायनलमध्ये पोहोचला आहे. पण आता फायनलमध्ये कोणाचा सामना करायला आवडेल, असा प्रश्न सामनावीर ठरलेल्या मोहम्मद रिझवानला विचारला होता. त्यावेळी रिझवानने एक भन्नाट उत्तर दिलं आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानपुढे विजयासाठी १५३ धावांचे आव्हान ठेवले होते. पण पाकिस्तानच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी शतकी सलामी दिली. त्यामुळेच त्यांना या सामन्यात विजय साकारता […]